आभा हेल्थ कार्ड!ABHA हेल्थ कार्ड काय आहे? ते ऑनलाईन कसं काढायचं?

आभा हेल्थ कार्ड! आभा हेल्थ कार्ड ही खऱ्या अर्थानं नागरिकाच्या आरोग्याची कुंडलीच आहे,” असं म्हणत हे कार्ड बनवून घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केलं आहे. आभा हेल्थ कार्ड काय आहे? आभा (ABHA) म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे ज्यात नागरिकांच्या आरोग्याशी आभा हेल्थ कार्ड! संबंधित माहिती साठवली … Read more

SSC HSC board exam 2024 दहावी, बारावीत आता निकालात टक्केवारी नाही, असा प्रवेश होणार! SSC HSC board exam 2024

दहावी, बारावीत आता निकालात टक्केवारी नाही, असा प्रवेश होणार! SSC HSC board exam 2024 SSC HSC board exam 2024 CBSE 10th 12th Board Exam 2024 Big Update : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षासंदर्भात महत्वाचे अपडेट दिले आहे. या परीक्षांमध्ये आता टक्केवारी आणि श्रेणी दिला जाणार नाही. बोर्डाने यापूर्वीच मेरीट लिस्ट देण्याची … Read more

Aadhaar Card Name Change : लग्नानंतर आधार कार्डावरील नाव बदलायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Aadhaar Card Name Change : आधार कार्डवरचं तुमचं लग्नानंतरच नाव बदलायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला अधिकृतरित्या नाव बदलल्याचं प्रमाणपत्र अर्थातच तुमच्या लग्न प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं आहे. Aadhaar Card Name Change : अनेक व्यक्तींना अधिकृत कागदपत्रांवर लग्नानंतर त्यांची नावे बदलण्याची इच्छा असते. त्यामुळे आधार कार्डावरील (Aadhaar Card) कायदेशीर नाव बदलणे हे विवाह अधिकृत होण्यासाठी मदत करण्यासाठी एक महत्त्वाचे … Read more

Well Subsidy : विहिरीचे अनुदान चार लाखापर्यंत वाढवावे

Well Subsidy :कृषी क्रांती’ व कृषी स्वावलंबन योजनेतून नवीन विहीर खोदाईसाठी शेतकऱ्यांना सध्या दिले जाणारे अडीच लाखांचे अनुदान वाढवून चार लाखापर्यंत द्यावे, अशी महत्त्वपूर्ण शिफारस कृषी आयुक्तालयाने राज्य शासनाला केली आहे. राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना या दोन्ही योजना अतिशय उपयुक्त ठरत आहेत. विहीर खोदाईसाठी विशेष घटक योजना व आदिवासी उपयोजना अशा … Read more

कुक्कुट पालन अनुदान योजना ! महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना कुक्कुटपालनासाठी 50% अनुदान मिळणार, लगेच करा ऑनलाईन अर्ज

कुक्कुट पालन अनुदान योजना ! नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून सदन कुकुटविकास  गट स्थापना योजनेसाठी अर्ज करण्यात आला आहे. अर्थातच कुक्कुटपालकांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेसाठी 50% अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. कुकुट पालन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज करणे सध्या सुरू आहे . व ते अर्ज कशा प्रकारे केली जात आहे . … Read more

अंगणवाडी सेविकांना मिळणार शिक्षकाचा दर्जा; आदिती तटकरे यांचे आश्वासन

मुंबई : अंगणवाडी सेविकांना मिळणार शिक्षकाचा दर्जा अंगणवाडी ताईंना वेतनासह पूर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवू आणि त्यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 28 नोव्हेंबर 2023 या दिवशी मंत्रालयात आमदार कपिल पाटील साहेब यांना दिले आहे. अंगणवाडी सेविकांना मिळणार शिक्षकाचा दर्जा   आमदार कपिल पाटील यांच्यासोबत … Read more

Indian Railways Ticket ;भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; या प्रवाशांना मिळणार मोफत तिकीट (Indian Railways Ticket)

Indian Railways Ticket : भारतीय रेल्वे हे भारतीयांसाठी वाहतुकीचे प्राथमिक साधन आहे, जे सामान्य लोकांसाठी परवडणाऱ्या किमतीत तिकिटे देते. तुम्हाला माहिती आहे का? की भारतीय रेल्वे अपंग असलेल्या व्यक्तींसाठी तिकीट शुल्काची संपूर्ण माफी देते? याव्यतिरिक्त, रुग्ण आणि अपंग व्यक्तींसाठी तिकीट दरात सवलत देखील दिली जाते, कोणा – कोणाचा समावेश होतो? . याबद्दल अधिक जाणून घेऊया. … Read more

बांबू लागवडीसाठी ७ लाखांचे अनुदान ! राज्यात १० लाख हेक्टरवर बांबू लागवड होणार

बांबू लागवडीसाठी ७ लाखांचे अनुदान ! जगभरात वाढत्या तापमानामुळे आणि हवेतील कार्बनच्या प्रमाणामुळे जीवसृष्टी धोक्यात येणार आहे. त्यामुळे वातावरणातील कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी बांबूची लागवड हा शाश्वत उपाय ठरू शकतो, असे सांगत राज्यात १० लाख हेक्टरवर बांबूची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. शुक्रवारी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत … Read more

पीक नुकसान भरपाईची घोषणा ; शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार दोन हजार रुपये; राज्य सरकारकडून पीक नुकसान भरपाईची घोषणा

 पीक नुकसान भरपाईची घोषणा ; राज्य सरकारने (Karnataka Government) पहिल्या हप्त्यात दोन हजार रुपयांपर्यंत पीक नुकसानीची भरपाई मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांना (Farmers) नुकसानभरपाई देण्यासाठी केंद्र सरकारने अद्याप प्राथमिक बैठक घेतली नसल्याने राज्याकडून तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारने केंद्राला लिहिलेल्या … Read more

फळ पिकांसाठी 2 लाखांपर्यंत अनुदान ; ‘रोहयो’अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी घेतला लाभ; या 15 फळ पिकांसाठी मिळतंय 2 लाखांपर्यंत अनुदान,

फळ पिकांसाठी 2 लाखांपर्यंत अनुदान ; महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतामध्ये बांधावर पडीक जमिनीवर फळबाग इतर वृक्ष लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना 3 वर्षात 100 टक्के अनुदान आहे. या अनुषंगाने किनवट तालुक्यातील 88 शेतकऱ्यांनी एकूण 6.05 हेक्टर जमिनीवर तब्बल 58 हजार 627 विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करून त्याचा लाभ घेतला असल्याची माहिती तालुका … Read more

error: Content is protected !!